वंदे मातरम! जय हिंदुराष्ट्र! स्वातंत्र्यवीर सावरकर की जय! अखंड हिन्दूराष्ट्र करके रहेंगे! इत्यादी घोषणांनी परीसर दणाणले. विशेष खेदकारक बात म्हणजे राष्ट्रगान चालू असताना, मुंबई नगराचे प्रथम नागरिक अर्थातच महापौर महोदया अगदी जवळून जाताना गाडी थांबविण्याचे औचित्य दाखविले नाही. [gallery link="file" columns="4" ids="1258,1259,1260,1261,1262,1263"] सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. पांडूरंग पवार व अलका ताईंचे विशेष सहकार्य लाभले. ( उमेश केळुसकर, हिंदुमहासभा मुंबई )]]>
Related Posts
समर्थ प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित कोकण महोत्सव मोठ्या उत्सहात संपन्न
भाईंदर ( प्रतिनिधी ): समर्थ प्रतिष्ठान व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त विद्यमाने अध्यक्ष अनिल रानावडे यांच्या संकल्पनेतून २५ नोव्हेंबर…
पूर्वीची वैभवशाली पत्रकारिता निर्भीडपणे व्यक्त व्हावी – खासदार अनिल देसाई
मुंबई (रवींद्र मालुसरे ) : देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून महाराष्ट्रात सुरु झालेली मराठीतील पत्रकारिता आणि त्यातील निर्भीडता याचा आज संबंध आजच्या पत्रकारितेत…
